बुद्धिबळ

बुद्धिबळातील वजीर आणि घोडा 

सर्वानाच आवडतो कारण 

त्याच्याकडे पद ताकद,बुद्धी असते, 

म्हणजेचं त्त्यांच्या चाली भारदार असतात. 

तरी सूद्धा पटावर  प्यादी चालवणारा 

भिडू अधिक हुशार व सामर्थ्य वान असतो, 

कारण सोंगट्या त्याच्या इशारा वर चालत असतात.

शहाणा असणं नक्कीच चांगल 

पण ते लोकांनाही समजले पाहीजे

शहाणपण न ओळखणारे 

सभोवताली असतील तर 

त्याच्या बुद्धीचा काय फायदा ?

आणि त्यात अहंकार तरी कसा ?वाढीस लागणार!

अहंकार तरी  कसा ?वाढीस लागणार! 

अहंकार बुद्धिमानाला नसतो, बुद्धी विनम्र बनवते,

चुकीच्या गोष्टींना/व्यक्तीला महत्व दिल्याने 

अहंकार वाढीस लागतो.


वर्षा पाटील.©️®️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4