पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खंड १ला टाईम मशीन भाग:४

इमेज
जेव्हा आपण घरंदाज, घरााणेशाहीी   /शब्दांचा वापर करतो तेव्हा आपल्या लक्षात असं येत की पूर्वी राजा पासून ते पाटील नाईक, ठाकूर/ इतर  पद हे  त्या माणसाच्या गुणांवर प्राप्त होत असे. हुशारी, नेतृत्व गुण , कुळ, प्रामाणिकपणा, इ. इ. आणि मग असं गणित असायचे की ९६ कुळी म्हणजे ज्याच्या ९६ कुळांची माहीती आहे/उल्लेख सापडतो असा मग ते चांगले असणारचं.पूर्वी लग्न ही अशीच घरांची माहीती, पद पाहूनच केली जात असत, त्यात बोलीभाषा, बोलण्याची, चालण्याची, वागण्याची, पद्धत, पाहीली जात असे.३६ गुण जमले तरच लग्न पार पाडत.  अशा लग्नात सहसा कोणती विघ्ने येत नसत, अगदी नैसर्गिक विघ्न आली तरच! (मृत्यु वैगरे) बाकी संस्कारच असे कडक असायचे की धोपटमार्ग सोडून कुणी काही धाडस, फसवणूक करीत नसत.  क्रमशः ४ वर्षा प्र पाटील. ©®

खंड १ ला टाईम मशीन भाग:३

इमेज
आपले पूर्वज अभ्यासू होते. त्यांनी विना शस्त्र/शास्त्र पृथ्वी🌎आणि ग्रह गोलांचाा, नक्षत्रांचा, दिशांचा, सूर्य☀️ आणि पृथ्वी तील अंतराचा, पृथ्वीवर होणाऱ्या भरती ओहोटीचा संबंध सलग 🌙चंद्माशी आहे त्याचा, ऋंतुंचा, ग्रहांचा शोध ह्याचा अभ्यास केला. सायन्सने नंतर ते तसच आहे. हे प्रायोगिक रित्या सिद्ध केलं.  प्रत्येक माणूस हा अनुकरण प्रिय असतो. प्रत्येक राजा हा प्रजेचा रक्षणकर्ता तर असलाच पाहीजे पण तो असा सर्व गुण संपन्न असला पाहिजे की प्रजेने त्यांचे अनुकरण करताना प्रजा अनिष्ट गोष्टींना बळी पडू नये. प्रजेत अराजकता माजू नये. म्हणूनच म्हणतात. यथा राजा तथा प्रजा.  पांचाली च्या  सुड बुद्धी ने महाभारतील युद्ध झालं नाही. ते एक कारण आहे . पांचाली नंतर स्वताच्या परिवारात समरसून गेली होती. मग काय कारण होते?  राजा युधीष्ठीर प्रमाणे  प्रजेतील प्रत्येक माणूस आपली संपत्ती व संपत्ती संपली की आपली पत्नी डावाला लावीत होते. आणि युधिष्ठिरची राजा असताना झालेली चूक  गल्लोगल्ली करताना दिसत होते. त्यांना कितीही समजावले तरी ऐकत नव्हते, जुमानत नव्हते. युधीष्ठरला आपली चूक सुधारायला /प्रायश्...

खंड १ला टाईम मशीन भाग :२

इमेज
 सावित्री ही एक सर्वसाधारण स्त्री होती. पण महाभारतातील उदाहरण घेतलं तर पंडू आणि कुंती ह्यांच्या मिलना  नंतर राजा पंडूचा मृत्यू झाला. पण राणी कुंतीला आपल्या राजाचे प्राण  परत आणता आले नाहीत,  कुंती ही राज घराण्यातील स्त्री होती. अफाट ऐश्वर्य, सौन्दर्य,तिच्याजवळ होते. तेव्हा टाईम मशीन अस्तीत्वात नव्हती. की तिच्याकडे पुण्य नव्हते तेवढे, ?  पती चे प्रेम परत आणण्याइतपत.! पण जर महाभारत काळात ऋषीमुनी कडे इतकी शक्ती होती, जर तेव्हा टाईम मशीन असती तर महाभारत घडले नसते. कृष्ण वध झाला नसता. काळाच्या ओघात जावून आपण आधी काय ? नंतर काय ? हे सांगू शकत असलो तरी तत्कालीन तसेच अस्तित्वात असेलच असे नाही. ते आपण सिद्ध ही करू शकत नाही. कारण एखाद्या ऋषीने आपली विद्या लपवलेली ही असू शकते.   टाईम मशीन म्हणजे भूतकाळात घडलेली घटना, जर चुकीची असेल, किंवा ती घडू नये , किंवा टाळता येईल असे वाटत असेल तर त्या काळात जावून ती घटना बदलायची /घडली नाही, असे दर्शवायचे. अशा अनेक  घटना की ज्या घडल्या नसत्या तर इतिहास खूपच वेगळा असता. त्या टाळता आल्या नाहीत तरी निदान घडू नये असे पयत्न ह...

खंड १ला टाईम मशीन भाग १

इमेज
टाईम मशीन ही संकल्पना खूपच छान आहे. त्यावर अनेक सिरीयल ,पिश्चर निघालेले आहेत. मुळात ती संकल्पना अस्तित्वात होती का? आणि असेल तर त्याची निर्मिती कुणी केली. आणि त्याचा वापर कधी करण्यात आला.  आपले पूर्वज खूप हुशार होते. ते अनेक ऐतिहासिक कथेत आपल्याला पहायला मिळतं. देव स्वर्गात चालत जात. नारदमुनी तर नेहमी पृथ्वी लोकांचे निरोप देव लोकात घेवून जात, व देव लोकातील निरोप पृथ्वी लोकात घेवून येत त्या निरोपा नुसार पृथ्वी वर अनेक घटना /गोष्टी बदलल्या जात.  सर्वात सुंदर उदाहरण द्यायचे झाले तर सावित्रीचे  देता येईल, तिचा पती मेल्यानंतर ती यमाच्या पाठोपाठ जावून तिने पतीचे प्राण परत मिळवले.  हे उदाहरण टाईम मशीनचे आहे हे आपल्याला माहीत होत का? आपण ते व्रतवैकल्ये करून मोठ्या थाटामाटात  साजरा करतो. घडलेली घटना बदलण्याचे धाडस तिच्यात होते. तीने व्रत केले. त्याही पेक्षा तिला यम राजाला विनवता आले  परत पतीचे प्राण मिळवता आले. एकतर तिचे आपल्या पतीवर प्रेम होते. तिच्या कडे पुण्य होते. आणि यमाशी संवाद साधण्याचे कौशल्य होते. म्हणजेच प्राण परत करताना यमाला तिच्यातील गुण हेरून तिच्या पत...

भावना

 भावना जेव्हा प्रँक्टीकल जिवनाच्या  आड येतात, तेव्हा प्रगती थांबते,  म्हणून भावनाशील असू नये  असं नाही, तर ती सहारा बनायला हवी  नाही, की अडथळा...  वर्षा प्र पाटील. ©® लोणी, काळभोर

इजाजत

 वो यादें जिसे हम  भूला नही सकते, वो अतित जिसे हम ठुकरा  नहीं सकते वो लम्हे ं जो  आप हमें नजाकत मे दे जाते हो वो बार बार  हमारे दरवाजे पे दस्तक देती  है,  ना जिने देती है ना उन्हें अपनानें की इजाजत देती है वर्षा प्र पाटील ©® वर्षा प्र पाटील©®

सौतन

 जिस घुंगरू और चुडीयाँ मे हमारी जान अटकती थी उनकी खनक से ही,            'हम' खिलखलाने लगते थे,  वो पहनने की हमें आज  , इजाजत नहीं है, और  वहीं हमारी ''आज' सौतन             बनी है,  वर्षा प्र पाटील ©® खिलखलाने लगते थे वही आज हमें, पहिल की इजाजत नही 

वक्त

 जब वक्त का साथ ना हो  तब तुम साथ होने का अहसास दिलाना,  हम मजबूर और लाचार नही है कम्बखक्त, वक्त ही हमसे रूठ जाता है.  वक्त और हालात बदल जाएंगे,  शायद  आपका साथ भी ना रहेगा,  लेकीने वो पल हमेशा साथ(याद) रहेंगे. जहाँ आप हमारा सहारा बने. वर्षा प्र पाटील©®

स्नेल

इमेज
  स्नेल अपना घर  अपने पीठ पे लेके चलती है,  वो उसे बोझ नही लगता,  लेकीन 'उसका ',  कोई ठिकाना नही होता,  जहाँ मन चाहे मुड जाती है. वर्षा प्र पाटील ©®

अजनबी

 अजनबी ही बहुत बार अपने होते है  लेकिन जब वो अपने हो जाते है  और  नजदिक आते है , तो बेगाने लगते है.  दूरीया अपनापन का अहसास देती है,  और नजदीकिया  दुर करने पर मजबूर वर्षा प्र पाटील ©®

रणांगण

 मी तूझा कधी तिरस्कार केला नाही. तूला कमीही लेखलं नाही. /कधी तुला नेस्तनाबूत कसं करायचं हा ही विचार केला नाही, पण प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असतं करून तू प्रथम युद्ध नीती अंवलबलीस, नंतर शत्रु समजून मला नेस्तानाबूत करायचा प्रयत्न केलास किल्ला सर केल्यासारखं माझ्या शहरावर कब्जा केलास, शत्रुने आपल्या परिसरावर कब्जा केल्यावर त्याचे कर आणि नियम लागू होतात, त्याप्रमाणे तू मला  तूझ्यापूढे हाजी हाजी करणार्याचीं बिल भरायला लावलीस, तुझे तुणतुणे गाणारे भाट, एखाद्या मोहीमेवर जाणार्या  हेरासारखे माझ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवायच्या कामगिरीवर ठेवलेस, प्रेमात आणि युद्धात सर्व क्षम्य असते, ह्या वाक्यात प्रेम हा शब्द विसरलास, ज्या प्रेमाचे तू रणांगण केलेस, तिथे फक्त दोन हद्यांची कत्तल झाली होती, आणि तुझे भाट सनई चौघडा घेवून अजिंक्य वीराची मिरवणूक काढण्यास सज्ज होत होते.  वर्षा प्र पाटील©® लोणी काळभोर

फसवणूक

 प्रामाणिक आणि  विश्वासू माणसाला “मी फसवणार नाही“, सांगण्याची गरज नसते.  प्रेम व्यवहार नसतो.  तिथे फसवणूक भावना  दुखावल्याने होते.  वर्षा प्र पाटील. ©® लोणी काळभोर

भेटवस्तू

इमेज
आपली आवडती वस्तू ,  एखाद्याला द्यावीशी वाटणं  म्हणजेच आपुलकी,/ जिव्हाळा/प्रेम होय.  त्या वाटण्यातूनच पूढे "भेट "वस्तू   देण्याची प्रथा पडली असावी. वर्षा प्र पाटील. ©® लोणी काळभोर

मोबदला

 एखाद्याने आपले काम केले , व उपकाराची परत फेड  म्हणून आपण त्याला काही देतो,  (पैसे /वस्तू वैगरे) तो,  त्याचा कामाचा मोबदला होय. वर्षा प्र पाटील. ©® लोणी, काळभोर