नाद

 प्रचंड प्रयत्न करुनही एखादी गोष्ट मिळत नसेल, 

कोळश्याने हात काळे होवूनही हाती हिरा गवसत नसेल ,

किंवा परीसाचा शोध घेतल्यावर हाती गारगोटेच लागत असतील, 

तर.....

ते तुमच्या नशीबात नाही समजून त्याचा नाद सोडा. 

तेवढयाच वेळात आपला एखादा छंद जोपासा. 

नक्कीच आनंद गवसेल. 


वर्षा पाटील. ©®

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4