सोबत

 तुझ्या शिवाय जगू शकत नाही. किंवा

तूझ्या शिवाय माझ अस्तित्वचं नाही,

ह्याचा अर्थच आपल्या शेवटच्या 

श्वासापर्यत तिची सोबत असा होतो, 

असं सांगणार्या निष्पाप जिवाला,

 मरे पर्यंत मार! हे जरा !

आत्मघातकीच होत ना? 

आपणच आपल्याला 

संपवण्याच ठरवतो, तेव्हा !

कोण सोडून जाण्याचं दू:ख कशाला? 


वर्षा पाटील. ©®

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4